शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

सावळदे पूल ठरतोय ‘डेथ पॉर्इंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:17 IST

शिरपूर : पुलावर दिवस-रात्री असते वाहनांची वर्दळ, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवावेत

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : देशातील चौथ्या क्रमांकाचा असलेला मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावर वाहनांची प्रचंड वाहतूक असते. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतूक सुलभ झाली. परंतु या महामार्गावर सावळदे गावानजीक तापी नदीचे अथांग पात्र असून त्यावर मोठा पूल उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या या पुलाची ओळख ‘डेथ पॉर्इंट’म्हणून होऊ लागली आहे. या पुलावरून आतापर्यंत तीनवेळा तापी नदीपात्रात पडली आहेत. त्यामुळे चालक-सहचालकाला जलसमाधी मिळाली आहे. तर आजपर्यंत अनेकांनी या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पुलावरून वाहन कोसळणार नाही तसेच आत्महत्येसाठीही कोणी या पुलाचा वापर करणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झालेली आहे.मुंबई-आग्रा महामार्ग सुरूवातीला दभाशी-सुकवद-गिधाडे गावाजवळून जात होता़ या मार्गावर गिधाडे गावाजवळ ब्रिटीशकालीन दगडी पूल बांधण्यात आला आहे़ तापीला महापूर येत असल्यामुळे पूलावरून पाणी वाहत असे, त्यामुळे अनेकदा मार्गावरील रहदारी ठप्प होत होती़ तसेच सुलवाडे बॅरेजचे काम झाल्यामुळे तेथे पाणी अडवायला सुरुवात झाली़ त्यामुळे नवीन उंच पूल सावळदे गावाजवळ बांधण्यात आला़ परंतु गिधाडे गावाजवळील ब्रिटीशकालीन पुलाची दुरवस्था तशीच राहिली. या पुलाचे बांधकाम १९२६ मध्ये सुरू होऊन १९३३ मध्ये पूर्ण झाले होते़