शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आरओचे पाणी खरोखरच शुद्ध आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 22:02 IST

धुुळे : रिव्हर्स ऑस्मॅसिस (आरओ) या पाणी शुध्दीकरणाव्दारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र शहरात विनापरवागनी अनाधिकृत आरओ प्लान्टव्दारे ...

धुुळे : रिव्हर्स ऑस्मॅसिस (आरओ) या पाणी शुध्दीकरणाव्दारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र शहरात विनापरवागनी अनाधिकृत आरओ प्लान्टव्दारे बोरवेलचे पाणी थंड करून दिले जाते. मात्र असे असतांनाही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.महानगरात अनाधिकृत प्लाटशहरात ३०० हून अधिक आरओ प्लान्न्ट आहेत. प्लान्टला पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून काहींनी मनपाच्या मुख्य जलवाहिनीला जोडणी केली आहे. त्यामुळे आजही ते प्लाट मनपाच्या आशिर्वादाने सुरू आहेत. मनपाकडून कारवाई व अन्न औषध प्रशासनाकडून पाण्याची गुणवत्ता तपासणी केली जात नाही. त्यामुळे शहरात अनाधिकृत्त प्लान्टच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.खरोबर पाणी शुध्द आहे का?आरओ साठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. त्यातून बहूतांश पाणी हे वाया जाते. त्या पाण्याचे पुनर्भरण होत नाही.या शिवाय शहरातील बहूतांश जणांनी अन्न व अ‍ौषध प्रशासनाची परवागी न घेता आरओ प्लांट सुरू केलेले आहेत. त्यामुळे पाण्यात टीडीएसची मात्रा किती व कशी आहे? खरोखर पाणी ग्राहकांना शुध्द करून दिले जाते का? याबाबत प्रश्नचिन्हच आहे.अन्न अ‍ौषध विभागाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्लान्टची तपासणी करण्याची गरज आहे.विनापरवानगी पाण्याचा उपसाशहरातील अनेक हॉटेलमध्ये नियमबाह्य बोअर करून पाण्याचा व्यावसायासाठी वापर होत आहे. . आरओ प्लान्ट मध्येही नियमबाह्य बोअर तयार करून विनापरवानगी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. त्यामुळे शहराची पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावली जात आहे.आरओ प्लान्ट व हॉटेल व्यवसायिकांना बोअरसाठी शासनाकडून ३ परवाने घ्यावे लागतात.मात्र विना परवागी असतांना मनपाकडून काहीही कारवाई केली जात नाही.सामाजिक संघटनाही सुस्तमहाराष्ट्र प्रदूषण विभाग, भूजल सर्वेक्षण व अन्न अ‍ौषध प्रशासन तसेच महापालिका अशा चारही विभागाच्या नियंत्रणात आरओप्लान्ट येतात. शुध्द पाण्याच्या नावाखाली थंड पाणी दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोक असतांनाही चारही विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. तर नागरिकांच्या आरोग्याची निगडीत असलेल्या विषयाकडे पक्ष किंवा संघटनेकडून आवाज उठवला जात नसल्याचे दिसून येत नाही.महापालिकेकडे शहरातील आरओ प्लाटची अधिकृत नोंदणी नाही. त्यामुळे अद्याप एकाही अनाधिकृत प्लान्टव कारवाई करण्यात आलेली नाही. शिवाय घरोघरी प्लान्ट असतांना देखील कारवाई किंवा नोटीस मनपा किंवा अन्न, पर्यावरण व भुजल विभागाकडून नोटीस बजावलेली नाही.