शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

पाऊस, पुरामुळे भाज्याचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:19 IST

आवक घटली : अतिवृष्टीने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान :

धुळे : जिल्ह्यात होणाºया अतिवृष्टी आणि नदीला आलेल्या पुरामुळे पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम बाजारात भाजीपाल्याच्या आवकवर झालेला आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर दुपट्टीने वाढले आहेत.यावर्षी जिल्ह्यात पावसाने कहर केला. खरीप पिकांचे नुकसान झाले, त्याप्रमाणेच भाजीपाल्याचेही नुकसान झाले. अतिपावसामुळे अनेक ठिकाणी हिरवा भाजीपाला सडला. या सर्व गोष्टींचा आवकवर मोठ्या परिणाम जाणवू लागला आहे. धुळे शहरात सोनगीर, कापडणे, मनमाड, नंदगाव, नाशिक, चांदवड या परिसरातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. येथील कृउबात दररोज ३० ते ३५ मिनीडोअरमधून भाज्यांची आवक होत असते.दोन-तीन क्विंटलमध्येच आवकबाजारात पोकळा, गवाळ, मेथी, कारले, गिलके, वाल यांची प्रत्येकी फक्त दोन-दोन क्विंटलच आवक झालेली आहे. सर्वाधिक जास्त आवक हिरवी मिरचीची (२० क्विंटल) आवक झालेली आहे. त्या खालोखाल गड्डा कोबीची १० क्विंटल आवक झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली़हलक्या प्रतीचा मालपावसाचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा हलक्या प्रतीचा माल येत आहे. त्यामुळे हा माल टिकवायचा कसा? असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. घाऊक बाजारात दर बºयापैकी असतांना किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहे.भाज्या व कंसात प्रतिकिलोचे दरसाधी मिरची (४०), सिमला मिरची (६०), बीट (९०), फ्लॉवर (५०), वाल (४०), काकडी (३०), मेथी (६०), वांगे (४०), पोकळा (६०), टमाटे (३०), कोथिंबीर (१३०), गावरान लसूण (१६०), साधा लसूण (८०) असे भाज्याचे दर आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे