शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:39 IST

प्रहार जनशक्ती पक्ष  : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन, आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका

धुळे : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी यासह शेतकरी, ओ.बी.सी., आदिवासी व सर्वसामान्य जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज जेलभरो आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी, ओबीसी, आदिवासी व सर्वसामान्य जनतेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. त्यांच्या समस्या शासनाने सोडवाव्यात. दरम्यान शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत कामाचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा, दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांना दुष्काळी अनुदान द्यावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी स्वतंत्र घरकूल योजना करून आर्थिक तरतूद करावी, आदिवासींचे प्रलंबित वनहक्क, जमीनपट्टे, त्वरित वाटप करावेत, कांदा, तूर उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान द्यावे, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन , मोबदला व नोकरी द्यावी, दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकºयांना बियाणे, खत व आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, स्वप्नील जाधव, डॉ. राजेंद्र पाटील, ईश्वर बोरसे, पंकज सिसोदीया, कैलास भदाणे, संजय सरग, दिलीप दगडे, भूषण अहिरे, सरला खैरनार, कविता पाटील, संजय विभांडीक, कैलास तिरमले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे