शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

संस्कार विसरण्याएवढं आई-वडीलांनी शिकवू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:40 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क आपल्या मुलाने डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक अशा उच्च पदावर जावून लाखो रूपयांची नोकरी ...

ठळक मुद्देउच्चशिक्षित समाज अपयशीआई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठ

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कआपल्या मुलाने डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक अशा उच्च पदावर जावून लाखो रूपयांची नोकरी करावी, यासाठी आयुष्यभर अहोरात्र काबाड कष्ट करून रक्ताचे पाणी करणाऱ्या आई-वडीलांना म्हातारपणी अनाथ होऊन वृध्दाश्रमात जीवन जगण्याची वेळ येते़ यासाठी आई-वडीलांनी मुलांना उच्चशिक्षित करा, मात्र ते करीत असतांना ते संस्कार विसणार नाहीत याचीही काळजी घ्यावी असे मत आनंद विहार ृवृध्दाश्रमाचे अध्यक्ष शशिकांत भदाणे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़प्रश्न : सर्वकाही असतांना कशामुळे वृध्दश्रमात येण्याची वेळ येते़उत्तर : मुलगा उतारवयाची काठी असतो आणि मुलगी परक्याचं धन असते, अशी समजूत असते़ त्यामुळे शासकीय पदावर असलेल्या आई-वडीलांचा देखील उतारवयात मुलांकडून सांभाळ होत नाही़ ही समाजातील दुर्दवीबाब आहे़ आई-वडीलांना मुलांना उच्चशिक्षित जरूर करा, मात्र आपले संस्कार विसणार नाहीत याचीही जाणीव ठेवा़प्रश्न : वृध्दावर अन्याय होणार नाही, यासाठी काय प्रयत्न केले जातात?उत्तर : वृध्दाश्रमात आतापर्यत २५० ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ वृध्दाश्रमात झाला आहे़ सध्या दहा निराधार आहेत़ आई-वडील मुलासाठी कोट्यावधीची मालमत्ता जमवितात़ पैशावरून शेवटी वाद होतात़ मुलगा, सुना नोकरी करतात़ त्यामुळे वृध्दांधा सांभाळणारे कोणी नसल्याने अखेर निराधार होण्याची वेळ येते़प्रश्न : आतापर्यत तुम्ही किती वृध्दांवर अंत्यसंस्कार केले?उत्तर : एकुलता एक अभियंत्या मुलगाकडून आई-वडीलांचा सांभाळ झाला नाही़ त्यांने धुळे बसस्थानकावर आई-वडीलांना बसवुन न सांगता मुंबईला निघून गेला़ त्यांचा सांभाळ आम्ही केला़ वडीलांचा मृत्यूनंतर मुलाला फोन केला़ मात्र त्यांने नकार दिला़ त्यामुळे मी स्व:ता त्यांना अन्निडाग दिला़ त्यांची मुलगी रात्री उशिरा आली़ आईला मी सांभाळेल असे सांगून आईला सोबत घेऊन गेली़आई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठआयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जे घर आई-वडीलासांठी सुरक्षित वाटायचे़ तेच घर कालातंराने असुरक्षित वाटायला लागते़ आपली काळजी घेणारे मुलांसाठी आई-वडील केवळ पैसा कमावण्याचे माध्यम होते़ याची जेव्हा जाणीव होते़ तेव्हा मुलांचा खरा स्वभाव आई-वडीलांच्या लक्षात येतो़ आई-वडीलांचा सांभाळ न करणाºया मुलांनी कधी एकदा तरी विचार करावा की, आपन ही कधी आई-वडील होऊ़उच्चशिक्षित समाज अपयशीरक्ताचे पाणी करून मुलांना डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक तसेच शासकीय अधिकारी पदापर्यत नेणाºया आई-वडीलांचा महत्वाचा वाटा असतो़ मात्र त्यांच उच्चशिक्षित मुलांकडून आई-वडीलांचा सांभाळ करण्यासाठी उतारवयात वेळ देता येत नाही़ जेव्हा त्यांना तुमची गरज आहे़ अशा वेळी तुम्ही त्यांना साथ द्या, यापैक्षा काही श्रेष्ठ नाही़

टॅग्स :Dhuleधुळे