शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

जायकवाडीतून पाणी मिळेलच- बागडे

By admin | Updated: November 25, 2014 00:56 IST

वडीगोद्री : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यासंदर्भातील निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होईल,

वडीगोद्री : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यासंदर्भातील निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होईल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.साष्टपिंपळगाव (ता. अंबड) या गावी सोमवारी रात्री आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आ. अ‍ॅड. लक्ष्मण पवार, माजी आ. गोविंद केंद्रे, आयोजक तथा ज्येष्ठ नेते शहाजी औटे उपस्थित होते. मराठवाड्यात याहीवर्षी अल्पशा पावसाने दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी आली असून खरीप व रबीचे अतोनात नुकसान झाले आहे. चारा व टंचाईचे संकटही उदभवले असून या स्थितीत सरकारी पातळीवरून शेतकऱ्यांना सर्वतोपरी दिलासा मिळेल, असा विश्वास बागडे यांनी व्यक्त केला. शेतीची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याबद्दल बागडे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी अनिरुद्ध झिंजुर्डे, अंगद काळे, मुरली चौधरी, दीपक ठाकूर, संजय हर्षे, कृष्णा जिगे, तुकाराम वायाळ, मोती पवार, सुरेश काळे होते. (वार्ताहर)पाण्यास अनन्यसाधारण महत्त्व असून पाण्याचा अधिकाधिक सदुपयोग व्हावा म्हणून सर्वार्थाने प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा बागडे यांनी व्यक्त केली. ठिबकसाठी सबसिडी मोठ्या प्रमाणावर मिळावी, म्हणून प्रयत्न होतील. विजेस पर्याय म्हणून सौरउर्जेला अधिकाधिक अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास बागडे यांनी व्यक्त केला.