शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

जिल्ह्यात १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: November 24, 2014 00:34 IST

जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत १० गावे आणि ८ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गरज पडेल तेथे मागणीनुसार टँकर पाठविण्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात येत आहे.

जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत १० गावे आणि ८ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गरज पडेल तेथे मागणीनुसार टँकर पाठविण्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात येत आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत तीव्र स्वरूपाची टंचाई नसल्याचे नमूद असले तरी डिसेंबरमध्ये काही गावांमध्ये टँकरची मागणी वाढणार असल्याचा अंदाज आहे. बदनापूर तालुक्यात ३ गावे व ३ वाड्या, अंबड ५ गावे व ३ वाड्या तर घनसावंगी तालुक्यात २ गावे व ४ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या टंचाईग्रस्त गावात टँकर पाठविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत. ज्या भागात विहिरींचे अधिग्रहण करणे आवश्यक आहे, तेथे अधिग्रहणाला प्राधान्य देण्यात येत आहे. १३ गावे आणि ६ वाड्यांसाठी १८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये बदनापूर ३ गावे व २ वाड्या, अंबड ५ गावे व ३ वाड्या त्याचप्रमाणे घनसांवगी तालुक्यात ५ गावे आणि ३ वाड्यांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)