शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

जालन्यात पाण्याच्या पैशांचे झरे..!

By admin | Updated: January 11, 2017 00:14 IST

जालना हॉटेल्समध्ये पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी हे खारे लागत असून, यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची व्यक्त होत आहे.

गणेश कुलकर्णी जालनाशहरात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, या हॉटेल्समध्ये पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी हे खारे लागत असून, यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची व्यक्त होत आहे. या पाण्याच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. असे असले तरी प्रशासनाच्या दप्तरी केवळ सात अधिकृत शुध्द पाणी प्रकल्पांची नोंद असून, प्रत्यक्षात मात्र यापेक्षाही अधिक लोक अनधिकृतपणे हा व्यवसाय करीत असल्याची चर्चा शहरवासियांत आहे.जालना हे औद्योगिकदृष्ट्या नावाजलेले शहर आहे. जालना हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे विविध शासकीय कामे, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शहराला नगर परिषदेकडून साधारणत: आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे व्यावसायिकांना बोअरचे किंवा विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय नाही. परंतु, अनेक हॉटेलमधील पाणी हे खारे असल्यामुळे ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते. शिवाय, खारे पाणी प्यावेसेही वाटत नसल्यामुळे नागरिक बाटली किंवा पाऊचमधील पाण्याला अधिक पसंती देत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथे पाणी विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. शहरात पाण्याची विक्री करणारे केवळ सात प्रकल्प कार्यान्वित असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मिळाली. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या शुध्द पाण्याच्या नमुन्यांची तपासणीही केली जाते.