शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बदनापूर तालुक्यात १५ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प

By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST

दिलीप सारडा ल्ल बदनापूर तालुक्यातील १५ गावांमध्ये प्रथमच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प होणार आहे. याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांच्याकडे प्रस्ताव

दिलीप सारडा ल्ल बदनापूरतालुक्यातील १५ गावांमध्ये प्रथमच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प होणार आहे. याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांचे आदेश मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. तालुक्यात प्रथमच हा प्रकल्प राबविण्यात येणार असुन या प्रकल्पा अंतर्गत संबंधित गावांत एक गांडुळखत निर्मिती शेड उभारण्यात येणार आहे. संपुर्ण गावातील कचरा या शेडमध्ये टाकण्यात येईल व त्याचे खत बनविण्यात येईल. तसेच गावातील नाल्यांचे व चार हौदांचे बांधकाम करून गावातील सांडपाणी मोठ्या नालीतून चार हौदात टप्प्या टप्प्याने घेण्यात येईल. नंतर स्वच्छ झालेले हे पाणी गावाच्या परसबागेसाठी वापरण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.