शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

लातुरकरांना सोलापूरचा भाजीपाला; भावही कडाडले

By admin | Updated: December 1, 2014 00:50 IST

लातूर : वाढती पाणी टंचाई, दुष्काळ सदृष्य परिस्थिती यामुळे स्थानिक पालेभाज्यांची आवक घटली असून, पुणे, सोलापूरच्या पालेभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत़

लातूर : वाढती पाणी टंचाई, दुष्काळ सदृष्य परिस्थिती यामुळे स्थानिक पालेभाज्यांची आवक घटली असून, पुणे, सोलापूरच्या पालेभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत़ परिणामी पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ लातूर शहरातील गंजगोलाई, गांधी मार्केट, दयानंद गेट या भागात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचा बाजार भरतो़ यामध्ये दोडका, ५९ ते ६० रुपये प्रतिकिलो, गवार ६०, वांगी ६०, भेंडी ६०, बटाटे ३२ ते ३५, कांदे १५ ते २० , भोपळा २५ ते ३०, पत्ताकोबी १० ते १५, फ्लावर २५ ते ३०, काकडी ३५ ते ४५, गाजर ४० ते ४५, वाटाणा ४० ते ४५, हिरवी मिरची २० ते २५, कोथिंबीर २५ ते ३०, पालक २५ ते ३०, शेवगा ८० ते १००, मेथी १० ते १२ रुपये प्रति पेंडी, लसून ४० ते ५०, टमाटे १५ ते २०, सिमला मिरची ४० ते ५०, लिंबू ३५ ते ४० रुपये या प्रमाणात पालेभाज्यांचे भाव दुपटीने वाढले असल्याचे दिसून येत आहे़ लातुरच्या भाजी मार्केटमध्ये पाणी टंचाईमुळे स्थानिक पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे़ त्यामुळे पुणे व सोलापूर येथून गाजर, बटाटे, शेवगा, बिनीस, मेथी याची आवक होत आहे़ त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतीत वाढ झाली असल्याने, सर्वसामान्य कुटुंबाच्या आहारातील पालेभाज्या गायब झाल्या असल्याचे दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)