शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

तुळजापुरात दोघांचे अपहरण

By admin | Updated: October 28, 2014 00:58 IST

तुळजापूर : बाप-लेकास मारहाण करीत गाडीत घालून अपहरण केल्याप्रकरणी आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली़

तुळजापूर : बाप-लेकास मारहाण करीत गाडीत घालून अपहरण केल्याप्रकरणी आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली़याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर येथील हुडको परिसरात उमा माने या कुटुंबासह राहतात़ त्यांचा मुलगा अभिषेक माने व पती राजेंद्र माने यांना सोमवारी सकाळी गावातीलच विशाल छत्रे, अमित अरगडे, सुरज साठे, अतुल कदम, मनोज गवळी, योगेश दळवी, नेताजी दळवी, संभाजी पलंगे व इतरांनी मागील भांडणाची कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गाडीत घालून पळवून नेल्याचे उमा राजेंद्र माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून वरील आठ जणाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदर घटनेचा अधिक तपास फौजदार बुवा हे करीत आहेत़ (वार्ताहर)येरमाळा : दुचाकीस जोराची धडक देत दोन ठार तर एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हा अपघात रविवारी सायंकाळी तेरखेडा (ता़वाशी) नजीक घडला होता़ याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तेरखेडा येथील सुरज आगलावे (वय-१९), विष्णू महादेव माळी (वय-१९) व बबन राजेंद्र कडवकर हे तिघे रविवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़१३-एक्स ७३७६) वरून गावाकडे जात होते़ त्यावेळी वाहनाला ओव्हरटेक करून समोरून आलेल्या इंडिका कारने (क्ऱएम़एच़०४- वाय़६९०७) दुचाकीस जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरज आगलावे, विष्णू माळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला़ तर बबन कडवकर हा गंभीर जखमी झाला़ याबाबत अमोल जगन्नाथ आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ जगताप हे करीत आहेत़