शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

जिवंतपणी भोगतो नरक यातना !

By admin | Updated: October 1, 2014 00:41 IST

आशपाक पठाण ,लातूर लातूर शहरातील खाडगाव रिंग रोड लगत असलेल्या राम रहिम नगरात गटारीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना भेडसावत आहे़ दुर्गंधी, बेडकाचा आवाज,

आशपाक पठाण ,लातूरलातूर शहरातील खाडगाव रिंग रोड लगत असलेल्या राम रहिम नगरात गटारीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना भेडसावत आहे़ दुर्गंधी, बेडकाचा आवाज, रात्रीच्या वेळी सापांचा वावर आहे, येईल तो दिवस सारखाच़ गेल्या दोन वर्षांपासून येथील नागरिक नरक यातना सहन करीत आहेत़ मनपाने मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची चूक असल्याचा कांगावा सुरू केला आहे़रिंगरोड लगत सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्याचे बांधकाम केले़ रस्त्याला लागून नाल्या बांधण्यात आल्याने त्या नाल्या उंचावर आहेत़ रस्त्याच्या बाजूचा परिसर थोडासा खोलात आहे़ राम रहिम नगर भागातील सर्व गटारींचे पाणी रिंगरोडच्या नालीला थोपले आहे़ उन्हाळा असो की पावसाळा इथे दुर्गंधीयुक्त पाण्याचा तलाव भरलेलाच असतो़ त्यातच कचरा, पाण्यावर हिरवे शेवाळ आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे़ लहान मुले घराबाहेर खेळणेही धोक्याचे आहे़ निवडणुका कुठल्याही असल्या की पाणी काढून देण्याबाबत आश्वासन मिळते़ एकदा मतदान झाले पुन्हा इकडे कुणीच फिरकत नाही, अशी ओरड नागरिकांतून होत आहे़ रात्रभर बेडूक ओरडतात, झोपही लागत नाही, घराबाहेर निघाले की, सापांची भीती असे नागरिक सांगत होते़ पाणी काढून रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन देत मनपाने या रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही केल्याचे नागरिकांनी सांगितले़