शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

तीन टक्केच पेरण्या

By admin | Updated: June 23, 2014 00:20 IST

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही बागायतदार शेतकऱ्यांनी कापूस व हळदीची लागवड केली आहे. जिल्ह्यात केवळ ३ टक्केच पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.जिल्ह्यात खरीप लागवडीचे क्षेत्र ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर एवढे असून पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ३८ हजार २१० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी केवळ तीन टक्के म्हणजे ९ हजार हेक्टरवर केवळ बागातदार शेतकऱ्यांनी कपाशी व हळदीची लागवड केली आहे. यंदा खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टवर कपाशीची लागवड होणार आहे. तसेच सोयाबीन पिकाची १ लाख ८० हजार हेक्टवर लागवड होण्याची शक्यता आहे. परंतु, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यागतवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ५० ते ६० टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु, यंदा मात्र २२ जून उलटला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे अद्यापही खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी करुन ठेवली आहे.