शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

तीन टक्केच पेरण्या

By admin | Updated: June 23, 2014 00:20 IST

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही बागायतदार शेतकऱ्यांनी कापूस व हळदीची लागवड केली आहे. जिल्ह्यात केवळ ३ टक्केच पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.जिल्ह्यात खरीप लागवडीचे क्षेत्र ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर एवढे असून पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ३८ हजार २१० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी केवळ तीन टक्के म्हणजे ९ हजार हेक्टरवर केवळ बागातदार शेतकऱ्यांनी कपाशी व हळदीची लागवड केली आहे. यंदा खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टवर कपाशीची लागवड होणार आहे. तसेच सोयाबीन पिकाची १ लाख ८० हजार हेक्टवर लागवड होण्याची शक्यता आहे. परंतु, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यागतवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ५० ते ६० टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु, यंदा मात्र २२ जून उलटला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे अद्यापही खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी करुन ठेवली आहे.