शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

२० पोलिसांवरच ठाण्याचा कारभार

By admin | Updated: July 19, 2014 00:44 IST

जालना : शहरात संवेदनशील भागात असलेल्या सदर बाजार पोलिस ठाण्यातील जवळपास कर्मचाऱ्यांची बदली झाली. जुने केवळ २० कर्मचारी राहिले आहेत.

जालना : शहरात संवेदनशील भागात असलेल्या सदर बाजार पोलिस ठाण्यातील जवळपास कर्मचाऱ्यांची बदली झाली. जुने केवळ २० कर्मचारी राहिले आहेत. बदली झालेले सर्वच कर्मचारी नवीन ठिकाणी रूजू झाले. मात्र या ठाण्यात रूजू होण्यासाठी अजूनही कर्मचारी आले नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत या ठाण्याचा कारभार केवळ २० कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. जाणकार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बाजार पोलिस ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेला परिसर आहे. त्यामुळे या ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर बंदोबस्त, गस्तीचा मोठा ताण असतो. सध्या सण व उत्सावाचे दिवस आहेत. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी त्यासाठी मदतीला घेतले जात आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. सदर बाजार ठाण्यातून एकाचवेळी सर्वच कर्मचारी सोडण्यात आले आहेत. नवीन कर्मचारी रूजू झाल्यानंतर कार्यरत कर्मचारी सोडणे गरजेचे होते. बदली होऊन एकाच कर्मचाऱ्याला सोडण्यात आले नाही. येत्या आठ दिवसात ठाण्याला कर्मचारी वर्ग दिला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. जिल्ह्यात तात्काळ बदलीची प्रक्रीया राबविली जाणार आहे. दरम्यान, सदर बाजार पोलिस ठाण्यात अगोदरच कर्मचारी संख्या कमी आहे. संवेदनशील ठाणे म्हणून येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे काही जाणकार सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)