शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
3
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
4
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
5
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
6
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
7
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
8
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
9
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
10
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
11
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
12
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
13
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
14
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
15
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
16
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
17
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
18
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
19
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
20
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तापमानाचा पारा ८.९ अंशावर घसरला !

By admin | Updated: January 12, 2015 14:16 IST

जिल्हाभरात मागील चार-पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घसरण होवू लागली आहे. रविवारी पारा ८.९ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे

उस्मानाबाद : जिल्हाभरात मागील चार-पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घसरण होवू लागली आहे. रविवारी पारा ८.९ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे.यंदा सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नसला तरी गतवर्षीच्या तुलनेत तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. मागील चार पाच दिवसांपासून तर पारा आठ ते नऊ अंशादरम्यान राहिला आहे. ७ जानेवारी रोजी किमान तापमानाची नोंद १२.३ अंश सेल्सियश, ८ जानेवारी रोजी १0.९, ९ जानेवारी रोजी ८.९, १0 रोजी ७.८ तर ११ जानेवारी रोजी ८.९ अंश सेल्सियश एवढी झाली आहे. तापमानामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने अख्ख्या जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. त्यामुळे अबालवृद्ध हैराण झाले आहेत. फळ पिकांना अपायकारकतुळजापूरसह भूम तालुक्याच्या काही भागात द्राक्षाचे मोठय़ा प्रमाणात क्षेत्र आहे. हे तापमान द्राक्षासारख्या पिकांसाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.रस्त्यावरील वर्दळ विरळमागील चारपाच दिवसांपासून दुपारनंतर थंडीचा जोर वाढत आहे. सायंकाळच्या सुमारास तर उबदार कपडे घालण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे रात्री सात वाजल्यापासून शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक विरळ होताना दिसत आहे. उबदार कपड्यांना मागणी वाढलीथंडीचा जोर वाढत असल्याने अबालवृद्ध बेजार झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी जो-तो उबदार कपडे खरेदी करताना दिसत आहे.