शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

चारा छावणीसाठी राज्य शासन उदासीन

By admin | Updated: August 22, 2015 23:59 IST

लातूर : मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेऊन लातूर जिल्ह्यातील दुष्काळासंदर्भात चर्चा केली असता, तुम्ही चारा छावण्या सुरु करा, तुम्हाला सर्वतोपरी मदत करु

लातूर : मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेऊन लातूर जिल्ह्यातील दुष्काळासंदर्भात चर्चा केली असता, तुम्ही चारा छावण्या सुरु करा, तुम्हाला सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन देण्यात आले होते़ लातुरात ३ आॅगस्ट रोजी चारा छावणी सुरु केली़ या चारा छावणीला अद्यापही मंजुरीही मिळाली नाही़ तसेच कसलीच आर्थिक मदतही करण्यात आली नाही़ पण केवळ वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या नावाखाली मानसिक त्रासच प्रशासनाकडून होत असून, चारा छावणीसाठी शासन उदासीन असल्याचा आरोप सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी पत्रपरिषदेत शनिवारी केला़ सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी एक लाखाचा निधी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती़ आजघडीला ४० शेतकऱ्यांचे २२७ पशुधन चारा छावणीत आहेत़ या पशुधनाला प्रतिदिन दहा किलो चारा देण्यात येतो़ याचा प्रतिदिन खर्च एका पशुधनास दीडशे रुपयाचा चारा लागतो़ २२७ पशुधनाला प्रतिदिन ३४ हजार ५० रुपयाचा चारा लागतात़ या चारा छावणीवर आतापर्यंत देवस्थानच्या वतीने १० लाखांपर्यंत खर्च करण्यात आला आहे़ प्रशासनाच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणा राबविण्यात येत आहे़ तरीही शासन व प्रशासनाकडून कसलिच मदत चारा छावणीला मिळाली नाही़ जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीला सांगूनही त्यांच्याकडून चारा उपलब्ध झाला नसल्याने सर्व खर्च मात्र देवस्थानला करावा लागत असल्याचे गोजमगुंडे यांनी सांगितले़ परिषदेस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ़टी़व्ही़ अनंतवाड, डॉ़एस़एच़ शिंदे, डॉ़ आऱटी़ पडीले, ए़आऱ पौळे आदींची उपस्थिती होती़