शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

श्रीकृष्णनगरवासीयांना बाराही महिने टँकरचेच मिळते पाणी

By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST

औरंगाबाद : सिडकोच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करायचे नाही, ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नाही, म्हणून नगर परिषदेची संयुक्त मागणी झाली आहे.

औरंगाबाद : सिडकोच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करायचे नाही, ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नाही, म्हणून नगर परिषदेची संयुक्त मागणी झाली आहे. त्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सध्या तरी पाणी, विकासकामांचे काय होणार याबद्दल रहिवासी संभ्रमावस्थेत आहेत.ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेलेल्या भागाच्या विकासासाठी नगर परिषदच व्हावी यासाठी सर्वांनी पाठपुरावा केला आहे. श्रीकृष्णनगरातील रहिवाशांना बाराही महिने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सफाई कर्मचारी या भागात येत नसल्यामुळे मोकळ्या प्लॉटवर केरकचरा टाकला जात आहे. ड्रेनेज लाईन नसल्यामुळे प्रत्येक घरासाठी सेफ्टी टँक असून त्याचे पाणी रस्त्यावर, रिकाम्या प्लॉटवर साचून राहते. या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आमदार विकास निधीतून रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम हाती घेतले आहे. विकासासाठी प्रयत्नपाणीपुरवठ्यासह विकासकामांच्या विविध योजना ग्रामपंचायतीने आखल्या होत्या. विकासासाठी नगर परिषदेत देवळाई परिसराचा समावेश होऊन संयुक्त सातारा- देवळाई नगर परिषद झाल्यावर विकास लवकर होणार आहे. त्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. -करीम पटेल, सरपंच रस्तेही मजबूत हवेतमुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण होत असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था दूर होणार आहे; परंतु अंतर्गत रस्त्यांचेही काम व्हावे. -संजय बोरा, रहिवासी खेळाचे मैदान कराकॉलनीत मोकळी जागा असून, तेथे खेळाचे साहित्य देऊन ते विकसित करावे. त्यामुळे मुले आणि वयोवृद्धांची सोय होईल.-दुर्गेश कुलकर्णी,रहिवासीपाण्याचे नियोजन नाहीपिण्याच्या पाण्यासाठी १२ महिने नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्यात परिसरातील बोअर तळ गाठत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होते. कायमस्वरूपी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. -कविता जंगले, रहिवासी विकासाचा प्रश्ननगर परिषद स्थापन होत नाही तोपर्यंत मूलभूत सोयी आणि विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत. -दत्तात्रय घुगे, रहिवासी