शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

प्रत्येक तालुक्यात मातीपरीक्षण केंद्र

By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST

भोकरदन : देशात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मातीपरीक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी रविवारी भोकरदन येथे पत्रकार परिषदेत दिली.

भोकरदन : देशात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मातीपरीक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी रविवारी भोकरदन येथे पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री सिंह पुढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांंचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक शेतीसाठी पाणी व ते निर्माण करण्यासाठीची योजना तयार करण्यात येत आहे. आधुनिक पद्धतीने शेतीसाठी येत्या तीन वर्षात देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मातीपरिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकरने केंद्राकडे कोणताही प्रस्ताव पाठविला नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात सांगून राज्य सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप सिंह यांनी केला. या राज्यात पशुधन कमी झाले याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आ.बबनराव लोणीकर, संतोष पाटील दानवे, राजेद्र फडके,ज्ञानोबा मुंढे हे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)