शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

सिग्नल टायमर गायब

By admin | Updated: November 25, 2014 00:59 IST

औरंगाबाद : शहरातील वाहतूकव्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी महापालिकेकडे अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत

औरंगाबाद : शहरातील वाहतूकव्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी महापालिकेकडे अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या जबाबदाऱ्यांतून मनपा प्रशासन हात झटकत आहे. शहरातील अनेक चौकांमधील सिग्नलवर बसविण्यात आलेले टायमर घड्याळच गायब झाले आहेत. कोणत्या सिग्नलवर किती थांबावे लागेल, हे वाहनधारकांना कळायला मार्गच नाही.महापालिकेने पाच वर्षांपूर्वी तब्बल सव्वाकोटी रुपये खर्च करून २७ सिग्नल अत्याधुनिक केले होते. पूर्वी सिग्नल लांब अंतरावरून दिसत नव्हते. त्यासाठी मनपाने उंच पोल उभारून सिग्नल लावले. प्रत्येक चौकात टायमर घड्याळ बसविण्यात आले होते. ही चांगली सुविधा औरंगाबादकरांना काही वर्षेच अनुभवता आली. मागील काही वर्षांपासून अनेक सिग्नलवरील टायमर गायब झाले आहेत. अत्यंत मोजक्याच चौकात हे टायमर घड्याळ दिसतात; पण त्यात किती वेळ थांबायचे ते आकडेच दिसत नाहीत. ११ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करून मनपाने शहरातील सर्व वाहतूक दिवे चांगले केले होते. पूर्वी शहरातील सिग्नलची जी अवस्था होती, तीच अवस्था सध्या होऊन बसली आहे. अनेक ठिकाणी तर आता सिग्नलच दिसत नाहीत. रात्री ९ वाजेनंतर फक्त पिवळा दिवा सुरू असायला हवा, अनेक ठिकाणी लाल दिवा बंद-चालू असतो. त्यामुळे नवीन वाहनधारक बुचकळ्यात पडतात. अचानक ब्रेक मारल्याने जालना रोडवर रात्री अपघातही झाले आहेत. मोंढा नाका, आकाशवाणी आणि अमरप्रीत चौकात रात्री १० ते १२ वाजेपर्यंत अनेक वाहनधारक वेगात जाण्याच्या प्रयत्नात सिग्नलवरील विचित्र दिवा पाहून अचानक थांबतात. विशेष बाब म्हणजे रात्री ९ वाजेनंतर शहरात जड वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.