शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

सामूहिक विवाह सोहळ्यात ५३५ जोडप्यांचे शुभमंगल

By admin | Updated: May 3, 2016 00:43 IST

सिल्लोड : आ.अब्दुल सत्तार मित्रमंडळ आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटीतर्फे १ मे रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५३५ जोडप्यांचे थाटात लग्न लागले.

सिल्लोड : आ.अब्दुल सत्तार मित्रमंडळ आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटीतर्फे १ मे रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५३५ जोडप्यांचे थाटात लग्न लागले. नवदाम्पत्यांना संसारोपयोगी १०० वस्तू, पलंग-गादी आणि भांडी देण्यात आली. सिल्लोड येथे तेरा वर्षांपासून आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्तार मित्रमंडळ व नॅशनल एज्युकेशन सोसायटीतर्फे या सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन केले जाते. यावर्षी दुष्काळ असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या अल्पसंख्याक समाजातील मंडळींना उपवर वधू,वरांच्या लग्नाची चिंता होती. या लग्नसोहळ्यात तब्बल ५३५ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. याप्रसंगी मौलाना गुलाम मोहंमद वस्तानवी व मौलाना यादवी यांनी नवदाम्पत्यांच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना केली.या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी प्रदेश अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, आ. अर्जुनराव खोतकर, आ.प्रशांत बंब,आ.भाऊसाहेब चिकटगावकर, आ. सुभाष झांबड, जिल्हाधिकारी निधी पांडे, प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, माजी खा.उत्तमसिंग पवार, रामकृष्णबाबा पाटील, सुरेश पाटील, माजी आ. सांडू पाटील लोखंडे, सुरेशकुमार जेथलिया, नितीन पाटील, सिराज देशमुख, एम. एम. शेख, तहसीलदार संतोष गोरड, उपजिल्हाधिकारी विपीन ईटणकर, जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, प्रभाकर पालोदकर, माजी आ.कल्याण काळे, जितसिंग करकोटक आदींची उपस्थिती होती.