शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 11, 2016 01:23 IST

औरंगाबाद : दहावीत शिकत असलेल्या १६ वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास छावणी परिसरातील शांतीपुरा येथे ही घटना घडली.

औरंगाबाद : दहावीत शिकत असलेल्या १६ वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास छावणी परिसरातील शांतीपुरा येथे ही घटना घडली.आकाश भीमा सुतार (रा. शांतीपुरा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आकाश छावणीतील एका शाळेत दहावीत शिकत होता. त्याची बहीण याच शाळेत आहे. तो आणि त्याची बहीण आज शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास शाळेतून घरी आले. त्याचे आई-वडील मोलमजुरीसाठी पुणे येथे राहतात, तर तो आणि त्याची बहीण आजीसोबत राहत होते. बहीण-भाऊ शाळेतून घरी आले तेव्हा आजी कामाला गेलेली होती. त्यानंतर आकाशची बहीण कामानिमित्त बाहेर गेली. यावेळी तो एकटाच घरी होता. आकाशने घरातील पंख्याला दोर बांधून गळफास घेतला.१२ वाजेच्या सुमारास त्याची बहीण घरी आली तेव्हा तिला ही घटना दिसली. तिने केलेल्या आरडाओरडीनंतर शेजारील लोक जमा झाले. त्यांनी त्यास फासावरून उतरवून घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी आकाश यास १२.५० च्या सुमारास तपासून मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.