शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

दुसऱ्या दिवशीही संततधार

By admin | Updated: August 6, 2015 00:04 IST

जालना : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस झाल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात ४२.४६ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

जालना : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस झाल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात ४२.४६ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १८६.९४ मि. मी. पाऊस पडला आहे.जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच या वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला जून महिन्यात जिल्ह्यात काही ठिकाणीच जोरदार पाऊस पडला. त्यानंतर सुमारे ५० दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे पाण्याअभावी जिल्ह्यात दुबारपेरणीचे संकट ओढावले होते. अनेक ठिकाणी खरिपाची पेरणी वाया गेलेली आहे. त्यामुळे मंगळवारपासून पावसाचे पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी आणखी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.जिल्ह्यात मंगळवारी पडलेल्या पावसाची प्रशासनाने घेतलेली नोंद. (कंसात आतापर्यंतचा पाऊस) जालना तालुका - ४५.१३, (१९१.४३), भोकरदन- ५७.७५, (२५०.९४), जाफराबाद- ६१.८०, (१८१.६), बदनापूर- २८.६०,(१७५.०२),परतूर- ३५.४०, (२००.६), अंबड- २६.००, (१४९.२७), घनसावंगी- ३१.००, (१२६.१४), मंठा- ५४.००, (२२४.०१) एकूण ४२.४६, (१८६.९४) मि. मि. पाऊस पडल्याची नोंद आहे.जालना जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर पावसाची वार्षिक सरासरी ६८८.२१ आहेत. त्यानुसार आज पर्यंत ३४४.११ मि.मी. म्हणजे ५४.५६ टक्के पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात आता पर्यंत जिल्ह्यात १८६.९४ मि. मी. म्हणजे २७.२७ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे.दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. अग्रसेन चौक ते भोकरदन नाका, मुथा बिल्डींग ते महावीर चौक, विठ्ठल मंदीर ते अण्णाभाऊ साठे चौक, स्वामी विवेकानंद चौक ते उड्डाणपूल या मुख्य रस्त्यासह शहरातील अनेक मार्गावर खड्ड््यांचे साम्राज्य पसरले आहे.