शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

रबीची पेरणी केवळ ४८ टक्के

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

राजेश खराडे , बीड ना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे.

राजेश खराडे , बीडना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे. केवळ पिकांचा जनावरांसाठी चारा तरी व्हावा या उद्देशानेच रबी पिकांची पेरणी होत असल्याचे चित्र आहे. ज्वारी उगवून आली खरी मात्र पाऊस नसल्याने या पिकांची वाढ होत नाही बाटुक म्हणून चारा तरी मिळावा हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे. ज्वारी हे रबी हंगामातील प्रमुख पिक असून याच्या पेरणीसाठी जमिनीत ओल असने आवश्यक आहे. जमिनीत ओल तर नाहीच परंतु आलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठा नाही. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील शेतकरी हा हतबल झाला आहे. जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीकरिता सुमारे ३ लाख ७८ हजार नऊशे हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी अद्यापपर्यंत १ लाख ८१ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून रबी पेरणी जवळपास संपुष्टात आली असल्याचे दिसत आहे. ज्वारी हे रबीतील प्रमुख पिक असून सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचेच असते. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी १ नाख ८१ हजार ५२१ हेक्टरावर पेरणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ५ टक्के रबीची पेरणी घाली आहे. मात्र यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने गतवर्षीच्या तुलनेत रबीच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचे संकेत येथील कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. रबी हंगामात ज्वार, गहू,मका, हरभरा, करडई, जवस, सूर्यफुल, तीळ आदी पिकांची लागवड केली जाते.गतवर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ५३ टक्के पेरणी झाली होती. त्यावेळी जमिनीत ओल असल्याने रबीची पिके जोमात उगवली तरी होती मात्र यंदा पाऊसच नसल्याने रबी पिकातील पिकांची वाढ खुंटली आहे. आगामी काळात पावसाने अशीच ओढ दिली तर खरीप हंगामाबरोबर रबी हंगामही वाया जाणार असल्याची भिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.