शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

वाया जाणाऱ्या चाऱ्यावर प्रक्रिया; पशुधनाला सकस चारा !

By admin | Updated: January 29, 2015 01:15 IST

लातूर : दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जात असल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्या चाऱ्यावर

लातूर : दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जात असल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्या चाऱ्यावर प्रक्रिया करुन वाया जाणारा चारा वाचविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्याला दिले जात आहे़ हा उपक्रम जिल्ह्यातील ९४३ गावात राबविला जात असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीत या माध्यमातून शेतकऱ्याला आधार मिळत आहे़ लातूर जिल्ह्यात एकूण पशुधनाचा आकडा ६ लाख १५ हजारांवर गेला आहे़ या पशुधनासाठी वर्षाकाठी ११ लाख मेट्रीक टन चारा लागतो़ परंतु या वर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने एप्रिल पर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे़ यातही एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जातो़ हा वाया जाणारा चारा वापरात यावा़ या दृष्टीकोनातून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सोयाबीन, तूर, हरभरा, बाजरी, मका, गहू या पिकांच्या गुळ्यापैकी १०० किलो गुळी घेऊन ४० लिटर पाणी, १ किलो युरीया, १० किलो गुळ, २ किलो मिनरल मिस्चर, फवारणी करुन (क्षारयुक्त पावडर) एकत्र करुन या गुळ्यावर फवारणी करुन त्या गुळ्याला झाकून १२ ते २४ तास ते गुळी हवाबंद ठेवल्यास, या गुळ्यातील अमोनिया निघून गेल्याने स्वादिष्ट गुळी तयार होते़ ही गुळी जनावरांसाठी वापरले गेल्यास वाया जाणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण कमी होते़ (प्रतिनिधी)