शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

जुई धरणात १० फुट पाणी, वीस गावांचा प्रश्न मिटला

By admin | Updated: August 26, 2014 00:02 IST

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात १० फुट पाणीसाठा झाल्यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील २० गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे़

भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात १० फुट पाणीसाठा झाल्यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील २० गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे़भोकरदन शहरासह दानापूर, पिंंपळगाव रेणुकाई, सिपोरा बाजार, बाभूळगाव, निंबोळा, वडशेद, दगडवाडी, मनापूर, भायडी, विरेगाव, देहेड, वरूड बु, गोद्री, कल्याणी, करजगाव, सुरंगळी, कठोरा बजार, पळसेखड मुर्तड,तळणी या गावांना जुई धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या वर्षी पाऊस नसल्याने धरणात केवळ ४ फुट पाणीसाठा शिल्लक होता. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ६ फुट झाला. तर २४ आॅगस्ट रोजी आन्वा, वाकडी, गोळेगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे २५ आॅगस्ट रोजी धरणातील पाणीसाठ्यात ४ फुटाने वाढ झाली. धरणात आता १० फुट पाणीसाठा झाला आहे. सध्या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरण दोन ते तीन दिवसांमध्ये ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता असल्याचे धरणावरील कर्मचारी शेख बशीर यांनी सांगिंतले. धरणात सध्या असलेल्या पाणी साठ्यामुळे भोकरदन शहरासह २० गावाचा पाणी प्रश्न एक वर्षासाठी मिटला आहे़ (वार्ताहर)