शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

विजेच्या लपंडावाने राजूरकर त्रस्त...!

By admin | Updated: November 2, 2015 00:15 IST

राजूर : अवास्तव भारनियमन व सततच्या विजेच्या लपंडावाने राजूर येथील ग्रामस्थ, व्यापारी त्रस्त झाले असून, येथे सिंंगल फेज यंत्रणा कार्यान्वित करून कायमस्वरूपी विजपुरवठा करण्यात यावा,

राजूर : अवास्तव भारनियमन व सततच्या विजेच्या लपंडावाने राजूर येथील ग्रामस्थ, व्यापारी त्रस्त झाले असून, येथे सिंंगल फेज यंत्रणा कार्यान्वित करून कायमस्वरूपी विजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पुंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात म्हटले की, राजूर हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र असून, येथे कायम भाविकांची राजूरेश्वराच्या दर्शनासाठी नेहमी वर्दळ असते. गेल्या महिनाभरापासून येथे सतत विजेचा लपंडाव होत असल्याने भाविकांसह जनता त्रस्त झाली आहे. महावितरण कार्यालयात वीज पुरवठ्याबाबत विचारणा केली असता कायम भारनियमन असल्याचे सांगितले जात आहे. राजूरात मोठी बाजारपेठ असून सततच्या विजेच्या लपंडावाने व्यापारी हैराण झाले आहेत. तसेच सध्या डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून, वीज गायब रहात असल्याने त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे.येथे कायमस्वरूपी सुरळीत विजपुरवठ्यासाठी सिंंगलफेज यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी बळीराम पुंगळे यांनी निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)