शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

जागा ३८; परीक्षार्थी ७ हजारांवर

By admin | Updated: November 23, 2014 00:24 IST

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरतीअंतर्गत ३८ परिचर पदांच्या जागांसाठी शनिवारी झालेल्या परीक्षेत ७ हजार १२३ परीक्षार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरतीअंतर्गत ३८ परिचर पदांच्या जागांसाठी शनिवारी झालेल्या परीक्षेत ७ हजार १२३ परीक्षार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. ३८ जागांसाठी ११ हजार २०० अर्ज निवड समितीकडे आले होते. त्यापैकी ९ हजार ६३२ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानुसार शनिवारी लातूर शहरातील २२ केंद्रांवर परीक्षा झाली. या परीक्षेत ७ हजार १२३ परीक्षार्थी बसले होते. पात्र ठरलेल्या अर्जांपैकी २५१९ जण गैरहजर राहिले. शनिवारी दुपारी २ ते ३.३० यावेळेत परीक्षा असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातूनही हजारो परीक्षार्थी सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर आले होते. जिल्हा परिषदेच्या वतीने २२ परीक्षा केंद्रांवर ७०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. परीक्षार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी १० वाजेपासूनच जि.प.चे कर्मचारी परीक्षा केंद्रांवर ठाण मांडून होते. राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, श्री व्यंकटेश महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, जयक्रांती विद्यालय, चंद्रभानू सोनवणे महाविद्यालय, हजरत सुरत शाहवली उर्दू हायस्कूल आदी २२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. (प्रतिनिधी)