शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

१३६ पैकी केवळ एकाच उमेदवाराची माघार

By admin | Updated: October 1, 2014 00:38 IST

जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील १३६ उमेदवारांपैकी केवळ एकाच उमेदवाराने मंगळवारी निवडणूक रिंंगणातून माघार घेतली.

जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील १३६ उमेदवारांपैकी केवळ एकाच उमेदवाराने मंगळवारी निवडणूक रिंंगणातून माघार घेतली.पाच मतदार संघात एकूण १७७ उमेदवाऱ्यांनी २६८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४१ उमेदवारांचे अर्ज छाननीतून बाद झाले. त्यामुळे निवडणूक रिंंगणात १३६ उमेदवार उरले होते. त्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह छोटे पक्ष व संघटना पुरस्कृत व अपक्षांचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. त्यात जालना मतदारसंघातून डमी उमेदवारी दाखल केलेल्या संगीता कैलास गोरंट्याल यांनी आपला अर्ज मागे घेतला. बुधवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्या पार्श्वभूमीवरच पाचही मतदार संघात मतविभागणी करीता अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते.एकेक मत महत्त्वाचे आहे. हे ओळखूनच मातब्बर उमेदवार आपल्या वोटबँकेतील एका एका मताची फाटाफूट होऊ नये म्हणून अपक्षांची मनधरणी करत होते. त्यातील काहींसोबत अर्थपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात हालचाली सुरू होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)दरम्यान, निवडणूक रिंंगणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच अन्य घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेदवारी अर्ज कायम ठेवतील. परंतु छोट -छोट्या पक्षांचे उमेदवार कोणत्याही क्षणी बुधवारी रिंंगणातून माघार घेतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते.