शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

घनसावंगी तालुक्यात केवळ ३२ टक्केच पाऊस

By admin | Updated: September 5, 2014 00:54 IST

जालना : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ४३.५२ टक्के पाऊस झाला असून यात घनसावंगी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ३२.५६ टक्के एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे.

जालना : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ४३.५२ टक्के पाऊस झाला असून यात घनसावंगी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ३२.५६ टक्के एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन ५८.६० तर परतूर तालुक्यात ५२.६९ टक्के पावसाची नोंद आहे.जिल्ह्याची वार्षिक सरासरी एकूण ६८८.२१ मि.मी. एवढी आहे. या तुलनेत आतापर्यंत २९९.५४ मि.मी. पाऊस झाला. २ सप्टेंबरपासून पावसाने उघडीप दिलेली आहे. तालुकानिहाय पावसाच्या नोंदीनुसार जालना तालुक्यात ३३१.७५ मि.मी., बदनापूर २६०.६०, भोकरदन ३८८.३८, जाफराबाद २७३.२०, परतूर ३९३.४०, मंठा २३१, अंबड २८८.२९ आणि घनसावंगी तालुक्यात २३०.४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वास्तविक ४ सप्टेंबरपर्यंच्या पावसाची अपेक्षित सरासरी ४९९.०१ मि.मी. एवढी होती. त्या तुलनेत आतापर्यंत २०० मि.मी. पाऊस कमी झाला आहे. पावसामुळे काही भागात पिकांना जीवदान मिळाले असले तरी काही भागात शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसानही झाले. मात्र पाऊस होणे सर्वांना अपेक्षित आहे. पावसामुळे काही टंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्या बंद झालेल्या आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ३१ आॅगस्ट रोजी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. याच पावसाने एकूण सरासरीची संख्या वाढविली. मात्र आणखी जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अंबड व बदनापूर तालुक्यात काही गावांमध्ये टँकर सुरू आहेत. तसेच घनसावंगी तालुक्यातही टँकरची गरज आहे.