शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४७ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यूला ब्रेक लागला. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर २६ कोरोना ...

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यूला ब्रेक लागला. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर २६ कोरोना रुग्णांची भर पडली आणि ३१ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार १३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ६७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २६ रुग्णांत मनपा हद्दीतील १८, ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २७ आणि ग्रामीण भागातील ४, अशा एकूण ३१ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

विशालनगर ३, एन दोन, सिडको ३, मेहरनगरी, पिसादेवी १, एन चार, हनुमान चौक १, एन सहा, संभाजी कॉलनी २, अयोध्यानगर १, एसबीएच कॉलनी १, अन्य ६

ग्रामीण भागातील रुग्ण...

पैठण १, अन्य ७