शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

तीन ग्रा.पं.ना ‘पाटबंधारे’ची नोटीस

By admin | Updated: April 3, 2015 00:38 IST

भारज : जाफराबाद तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी नोटिसा बाजावल्या आहेत. या गावांना जीवरेखा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

भारज : जाफराबाद तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी नोटिसा बाजावल्या आहेत.या गावांना जीवरेखा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. शासनाच्या बिगर सिंचन योजनेमार्फत या गावांना प्रकल्पातील पाणी सोडण्यात येते. या पाण्याची पट्टी संबंधित ग्रामपंचायतींना भरावी लागते. मात्र पाटबंधारे विभागाने अनेकवेळा मागणी करूनही ग्रा.पं.ने पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे पाटी पट्टी मोठ्या प्रमाणात थकलेली आहे. त्यामुळे भारज बु., भारज खु. व आढा या तिन्ही ग्रा.पं.ची पाणी पट्टी भरण्यासंबधी नोटीस बजावली. तर पाणी पुरवठा बंदतिन्ही ग्रा.पं.ने येत्या १५ दिवसाच्या आत थकीत पाणी पट्टी न भरल्यास संबंधित गावांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा पाटबंधारेचे सहा. अभियंता यांनी दिला आहे.