शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

सिल्लोडमध्ये ‘नोटा’साठी स्वतंत्र ईव्हीएम लागणार

By admin | Updated: October 6, 2014 00:44 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत प्रत्येक बुथवर दोन दोन ईव्हीएम लागणार आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत प्रत्येक बुथवर दोन दोन ईव्हीएम लागणार आहेत. सिल्लोड मतदारसंघात तर केवळ ‘नोटा’साठी वेगळी ईव्हीएम लावावी लागणार आहे.जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये यावेळी तब्बल १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, पैठण, गंगापूर, सिल्लोड या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी मतदानासाठी दोन दोन ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे. प्रत्येक ईव्हीएममध्ये १६ बटन्सची व्यवस्था आहे. मात्र, गतवर्षीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदारांना ‘नोटा’ (वरीलपैकी एकही नाही) चा पर्यायही उपलब्ध झाला आहे. हा पर्याय सर्व उमेदवारांच्या नावानंतर असणार आहे.सिल्लोड मतदारसंघात उमेदवारांची संख्या १६ आहे. त्यामुळे पहिल्या यंत्रावर सर्व १६ नावे उमेदवारांची राहतील. असे निवडणूक निर्णय अधिकारी सी. एस. कोकणी यांनी सांगितले.सिल्लोड मतदारसंघात एकूण २९५ मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या नावासाठी एक आणि नोटासाठी एक, अशा ५९० ईव्हीएम मशीन लागणार आहेत. याशिवाय दहा टक्के राखीव मशीन ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे येथे ६५० ईव्हीएमची गरज भासणार आहे.