शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मोंढ्यात नवीन मुगाची आवक सुरु !

By admin | Updated: September 2, 2014 01:49 IST

संजय लव्हाडे , जालना गणरायासोबत पावसाचेही दमदार आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापारीही आनंदले आहेत. पावसामुळे बाजारपेठेत सर्व प्रकारच्या धान्याची आवक वाढत आहे;

संजय लव्हाडे , जालनागणरायासोबत पावसाचेही दमदार आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापारीही आनंदले आहेत. पावसामुळे बाजारपेठेत सर्व प्रकारच्या धान्याची आवक वाढत आहे; मात्र उठाव नसल्यामुळे दरामध्ये फारसा चढ-उतार नाही. नवीन मुगाची आवकही सुरु झाली आहे.मुगाची आवक आणि व्यापार यादृष्टीने जालना बाजारपेठ मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. जालना बाजारपेठेतील मुगाला जवळपास सर्वच राज्यांमधून चांगली मागणी असते. दरवर्षी पोळ्यापासून नवीन मूग बाजारात येण्यास सुरुवात होते. यावर्षीही मुगाची आवक सुरु झाली असून दररोज शंभर पोते इतकी आवक आहे. ओलसर मूग ५००० ते ६००० आणि चांगल्या मुगाचे भाव ६५०० ते ७५०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत.बाजरी आणि तुरीची आवक दररोज प्रत्येकी दोनशे पोते असून बाजरीत शंभर रुपयांची आणि तुरीच्या दरात दोनशे रुपयांची मंदी आहे. बाजरीचे भाव १२५० ते १५०० रुपये तर तुरीचे भाव ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. सोयाबीन आणि हरभऱ्याची आवक दररोज प्रत्येकी तिनशे पोते इतकी असून दोन्हींच्या दरात प्रत्येकी शंभर रुपयांची मंदी आली. सोयाबीनचे दर ३५०० ते ३६०० आणि हरभऱ्याचे दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत.गहू व ज्वारीची आवक दररोज प्रत्येकी चारशे ते पाचशे पोते असून भाव स्थिर आहेत. मिल क्वालिटी गहु १५०० ते १६२५ आणि चांगला गहु १८०० ते २३०० रुपये प्रतिक्ंिवटल तसेच काळी ज्वारी १३०० ते १४२५ आणि चांगल्या प्रतिच्या ज्वारीचे भाव १७०० ते २८०० रुपये प्रतिक्ंिवट असे आहेत.शेंगदाणा क्ंिवटलमागे ५०० रुपयांनी स्वस्त झाला असून भाव ७३०० ते ८३०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. साबूदाणा मात्र ५०० रुपयांनी महागला असून भाव ७५०० ते ८४०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. सर्व प्रकारच्या डाळी ५० ते १०० रुपयांनी स्वस्त झाल्या.वनस्पती तूप डब्यामागे ८० रुपयांनी स्वस्त झाले असून ९०० ते ९२० रुपये प्रतिडबा असे भाव आहेत. साखरेचे दर स्थिर असून भाव ३१५० ते ३३०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत.