शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

‘समांतर’ची बैठक पुढच्या आठवड्यात

By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने मनपाच्या बहुचर्चित समांतर जलवाहिनीच्या पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलला मंजुरी देऊन १८ दिवस झाले.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने मनपाच्या बहुचर्चित समांतर जलवाहिनीच्या पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलला मंजुरी देऊन १८ दिवस झाले. मात्र, मनपा आणि योजनेची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीमध्ये बैठक होण्यास काही मुहूर्त लागत नाही.पीपीपी मॉडेलवर समांतर जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मनपा अधिनियममधील कलम ६६/अ/२ नुसार मनपाला शासनाने परवानगी दिली आहे. यासाठी राज्य शासन थेट करार करणार नसून सर्व करार पालिकाच करील. मनपाने कंत्राटदाराबरोबर करार केला आहे. त्याला शासनाची हमी राहणार नाही. योजनेच्या वित्तीय आकृतिबंधाचा त्रैमासिक अहवाल शासनाला द्यावा लागेल.तसेच योजनेच्या कामाचा दर्जा, गुणवत्तेसाठी शासनाने नियुक्त केलेल्या स्वतंत्र संस्थेमार्फ त तपासावा, तसेच त्रयस्त तज्ज्ञांकडून परीक्षण करावे. योजनेत जलमापकप्रणाली (मीटर) वापरणे बंधनकारक राहील. ७९२ कोटी रुपयांत योजनेचे काम करावे लागणार आहे.महागाईमुळे योजनेची किंमत १ हजार कोटींच्या आसपास गेली आहे. आयुक्त हर्षदीप कांबळे म्हणाले पुढच्या आठवड्यात बैठक होईल. बैठकीमध्ये काही महत्त्वांच्या मुद्यांवर चर्चा करायची आहे. समांतरची वाढीव रक्कम देणार कोण?समांतर जलवाहिनीच्या पीपीपीच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलला शासनाने मंजुरी दिली असली तरी २०० कोटी रुपयांनी योजना महागली आहे. त्याची रक्कम कोण देणार आणि समांतरचे काम कसे करणार, यावरून योजनेचे काम घेणाऱ्या कंत्राटदारांत आणि भागीदारांमध्ये आता खल सुरू झाला आहे. पीपीपीला मंजुरी मिळणार हे सर्वश्रुत होते. मात्र, ७९२ कोटी रुपयांतच काम करण्याच्या अटीमुळे जून महिना संपत आला तरीही योजनेच्या कामाचा नारळ केव्हा फुटणार हे निश्चित नाही. समांतरच्या जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे वरिष्ठ अभियंते मुंबईला कंपनीच्या हेड आॅफिसला बैठकींच्या सत्राला हजेरी लावत आहेत. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीपीपीला मंजुरी मिळाली आहे. ३ वर्षांतील महागाईच्या तुलनेत वाढलेल्या रकमेबाबत तोडगा काढला जाईल.वाढीव रक्कम शासन देणार नाहीयोजनेची वाढीव रक्कम शासन देणार नाही. तसे शासनाने स्पष्ट केले आहे. वाढीव रक्कम न मिळाल्यास कंत्राटदार पीपीपी मॉडेलच्या आधारे ती रक्कम उभी करून जनतेवर भुर्दंड लावतील का?