शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

बाजारपेठा थंड

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे आठवडी बाजारांमध्ये देखील शुकशुकाट जाणवू लागला आहे.

व्यंकटेश वैष्णव, बीडजिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे आठवडी बाजारांमध्ये देखील शुकशुकाट जाणवू लागला आहे. याचा परिणाम छोट-छोट्या व्यापाऱ्यांच्या विक्रीवर होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.आठवडी बाजारावर ग्रामीण भागातील अर्थशास्त्र आवलंबून असते. मजूरांना आठवडाभर केलेल्या कामाचा पैसा आठवडी बाजारातच वाटप करण्याची पध्दत ठिकठिकाणी आहे. मात्र सध्या बळीराजाच दुष्काळी स्थितीचा सामना करत असल्याने मजूरांच्या हाताला नियमित काम नाही. यामुळे आठवडी बाजारात पैसा फिरेलच याचा नेम राहिला नाही. परिणामी बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांच्या मालांची विक्री मंदावली असल्याचे आठवडी बाजारात कपडे विक्री करणारे व्यापारी दिनकर राऊत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.रविवारी हीच स्थिती बीड येथील आठवडी बाजारात आला. तर बुधवारी वडवणी येथील बाजारात गर्दी कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. अगोदरच यंदा बीड जिल्ह्यातून सहा लाख ऊसतोड कामगार बाहेर राज्यात व जिल्ह्यात ऊस तोडण्यासाठी गेलेले आहेत. यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने आठवडी बाजारात व्यापाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.व्यापाऱ्यांचाही जीव भांड्यातआठवडी बाजारात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून तेल विक्रेते, कपडे विक्रेते, फळ विक्रेते, भांडे, कटलरी विक्रेते, सोने-चांदीचे व्यापारी आदींनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करून ठेवला आहे. मात्र बळीराजाचेच दुष्काळामुळे अर्थशास्त्र कोलमडले असल्याने आठवडी बाजार थंडावले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.दुष्काळी झळांमुळे लग्नसराई लांबण्याची शक्यता आहे.४छोट्या व्यावसायिकांसह मोठे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.४बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे.