शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

खड्ड्यांत हरवले रस्ते!

By admin | Updated: August 7, 2015 01:13 IST

जालना : शहरातील मुख्य मार्गांसह विविध रस्त्यांची वाट लागली आहे. जुन्या रस्त्यावर खड्डे तर आहेतच नवीन रस्त्यांचीही चाळणी झाली आहे.

जालना : शहरातील मुख्य मार्गांसह विविध रस्त्यांची वाट लागली आहे. जुन्या रस्त्यावर खड्डे तर आहेतच नवीन रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. एकूणच या स्थितीमुळे खड्डयांत हरवले रस्ते म्हणण्याची वेळ आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल सुरुच आहेत. असे असले तरी पालिकेला याचे काही एक सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. पालिकेच्या गलथान कारभाराचा परिणाम आम्हाला भोगावा लागत असल्याची भावना अनेक नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. सुभाष चौक ते महावीर चौक, अग्रसेन चौक ते बसस्थानक, अण्णा भाऊ साठे चौक ते विठ्ठल मंदिर, औरंगाबाद रोड, अग्रसेन चौक ते बालाजी चौक आदी प्रमुख रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. शहरात दीड वर्षांपूर्वी आठ कोटी रुपये खर्च करुन रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. काही रस्त्यांवर पालिकेने पुन्हा पॅचअप केले. तरीही रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य कमी झाले नसल्याने हे खड्डे कुणाच्या हिताचे, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे. नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, पावसाळ्यानंतर शहरात काही ठिकाणी नवीन रस्ते तसेच खड्डे पडलेल्या रस्त्यांचीही दुुरुस्ती करण्यात येणार आहे.शहरात नवीन रस्ते तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करणार आहोत. पावसाळ्यामुळे कामे सुरु करण्यास अडचणी येत आहेत. पावसाळा संपताच दर्जेदार रस्ते तयार करण्यात येतील. - पार्वताबाई रत्नपारखे, नगराध्यक्षा, जालना