शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

‘स्मार्ट व्हिलेज’कडे १४ सदस्यांची पाठ

By admin | Updated: April 3, 2015 00:40 IST

सितम सोनवणे ,लातूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट व्हिलेज’संकल्पनेतून प्रभावीत होवून लातूर जिल्हा परिषदेतील ५८ लोक प्रतिनिधींपैकी केवळ ४४ लोकप्रतिनिधींनी आपल्या

सितम सोनवणे ,लातूरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट व्हिलेज’संकल्पनेतून प्रभावीत होवून लातूर जिल्हा परिषदेतील ५८ लोक प्रतिनिधींपैकी केवळ ४४ लोकप्रतिनिधींनी आपल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ ची निवड केली आहे़ तसेच आ़विनायकराव पाटील यांनी ही स्मार्ट व्हिलेजसाठी टाकळगांवची निवड केली आहे़ पण अद्यापही जि़ प़ १४ सदस्यांनी या संकल्पनेकडेच पाठ फिरवली आहे़लातूर जिल्हा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन प्रभावीत होवून स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी सर्व सदस्यांना स्मार्ट व्हिलेजसाठी प्रत्येक सदस्यांनी आपल्या मतदार संघातील एक गाव निवडावे असे आवाहन केले़ त्याची सुरवात स्वत:पासून केली़ त्यांनी अखरवाई, कव्हा या गावांची निवड केली़त्यासोबतच त्या गावात ‘स्मार्ट व्हिलेज’आणि ‘स्मार्ट स्कूल’चे धडाकेबाज उद्घाटनही केली़ त्यानंतर जवळपास दोन महिने कोणत्याही जि़प़ सदस्यांनी गाव निवडले नव्हते़‘लोकमत’ने हा प्रश्न एैरणीवर धरताच जि़प़ सदस्यांनी गावाची हाळू हाळू निवड करत आता त्यात ४४ सदस्यांनी या स्मार्ट व्हिलेज ची निवड केली आहे़ या स्मार्ट व्हिलेज संकल्पनेला प्रभावीत होवून आ़ विनायकराव पाटील यांनी आपल्या मतदार संघातील टाकळगावची निवड केली आहे़