शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

‘स्मार्ट व्हिलेज’कडे १४ सदस्यांची पाठ

By admin | Updated: April 3, 2015 00:40 IST

सितम सोनवणे ,लातूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट व्हिलेज’संकल्पनेतून प्रभावीत होवून लातूर जिल्हा परिषदेतील ५८ लोक प्रतिनिधींपैकी केवळ ४४ लोकप्रतिनिधींनी आपल्या

सितम सोनवणे ,लातूरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट व्हिलेज’संकल्पनेतून प्रभावीत होवून लातूर जिल्हा परिषदेतील ५८ लोक प्रतिनिधींपैकी केवळ ४४ लोकप्रतिनिधींनी आपल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ ची निवड केली आहे़ तसेच आ़विनायकराव पाटील यांनी ही स्मार्ट व्हिलेजसाठी टाकळगांवची निवड केली आहे़ पण अद्यापही जि़ प़ १४ सदस्यांनी या संकल्पनेकडेच पाठ फिरवली आहे़लातूर जिल्हा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन प्रभावीत होवून स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी सर्व सदस्यांना स्मार्ट व्हिलेजसाठी प्रत्येक सदस्यांनी आपल्या मतदार संघातील एक गाव निवडावे असे आवाहन केले़ त्याची सुरवात स्वत:पासून केली़ त्यांनी अखरवाई, कव्हा या गावांची निवड केली़त्यासोबतच त्या गावात ‘स्मार्ट व्हिलेज’आणि ‘स्मार्ट स्कूल’चे धडाकेबाज उद्घाटनही केली़ त्यानंतर जवळपास दोन महिने कोणत्याही जि़प़ सदस्यांनी गाव निवडले नव्हते़‘लोकमत’ने हा प्रश्न एैरणीवर धरताच जि़प़ सदस्यांनी गावाची हाळू हाळू निवड करत आता त्यात ४४ सदस्यांनी या स्मार्ट व्हिलेज ची निवड केली आहे़ या स्मार्ट व्हिलेज संकल्पनेला प्रभावीत होवून आ़ विनायकराव पाटील यांनी आपल्या मतदार संघातील टाकळगावची निवड केली आहे़