शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

गेल्या दोन वर्षापासून प्रेरकांना मानधन मिळेना

By admin | Updated: January 22, 2015 00:42 IST

गजानन वानखडे ,जालना साक्षर भारत निर्माण अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात प्रौढ नागरिकांना

गजानन वानखडे ,जालनासाक्षर भारत निर्माण अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात प्रौढ नागरिकांना साक्षर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या १५८३ प्रेरक-प्रेरिकांचे मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.प्रौढ साक्षर निरंतर विभागाअंतर्गत जिल्ह्यातील १८ ते ३५ या वयोगटातील जे महिला पुरूष निरक्षर आहेत. ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, अशा नागरिकांना शिक्षण देण्यासाठी साक्षर भारत अभियानाची सुरूवात झाली. परंतु या अभियानातील प्रेरक-प्रेरिकांना दोन वर्षांपासून मानधनच देण्यात आले नाही. त्यामुळे या अभियानावरही त्याचा परिणाम झाला. प्रेरक-प्रेरिका तुटपुंज्या २००० हजार रुपयांच्या मानधनावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांची उपासमार होत आहे. या प्रेरक-प्रेरिकांचे शिक्षण एम.ए. बीएड, डीएड, बारावीपर्यंत झालेले आहे. मात्र आज त्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.गेल्या दोन वर्षापासून जिल्हयातील सर्वच पे्ररक - प्रेरिकांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे अनेकांचे संसार कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. अधिकारी वर्गाच्या दिरंगाईमुळे आम्हाला वेळेवर मानधन मिळत नसल्याची खंत पे्ररक प्रेरिका संघटनेचे अध्यक्ष समाधान खरात यांनी व्यक्त केली. - समाधान खरात, अध्यक्ष४साक्षर भारत अभियानाअंर्गत होणाऱ्या विविध कामासाठी केंद्र शासनाकडून दहा जिल्ह्यांसाठी ४५ कोटी रूपयांचा निधी आलेला आहे. त्यात मराठवाडयातील आठ, विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि खान्देशमधील नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्याला या निधीतून तात्काळ पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्याच्या कोषागारात पैसे जमा झाले आहेत. ज्यांची कामे पूर्ण झाली आहेत अशा प्रेरक - प्रेरिकांचे तात्काळ मानधन देण्याच्या सुचना संबधीत विभागाला देण्यात आल्या आहे.- नंदन नांगरे, संचालक