शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

कुडकुडत्या थंडीत घशाला कोरड

By admin | Updated: December 22, 2014 00:06 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात शीतलहर असतानाही तब्बल ४८ वाड्या, वस्त्यांतील पावणेदोन लाख ग्रामस्थांना खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात शीतलहर असतानाही तब्बल ४८ वाड्या, वस्त्यांतील पावणेदोन लाख ग्रामस्थांना खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कन्नड, फुलंब्री, सिल्लोड व सोयगाव वगळता उर्वरित पाचही तालुक्यांत टँकर सुरू झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ६४ खाजगी व एक शासकीय, अशा ६५ टँकरद्वारे ४८ गावांतील १ लाख ७१ हजार २९५ ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे ६५ टँकर दररोज १,७१९ किलोमीटरची जा-ये करून १३७ खेपांद्वारे ग्रामस्थांची तहान भागवीत आहेत. आगामी काळात गावांची संख्या १०६४ पर्यंत वाढणार सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता नवीन वर्षात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तहानलेल्या गावांची संख्या १०६४ व वाड्यांची संख्या ६२ पर्यंत वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. त्या गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने २,४५८ योजना तयार ठेवल्या आहेत. या कालावधीत टँकरने पाणीपुरवठा करण्यासह विविध उपाययोजनांसाठी ४५ कोटी ५२ लाख ८७ हजार रुपये खर्च येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यानुसार संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ करायच्या उपाययोजनांचा कृती आराखडाही प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी दिली.