शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

कुडकुडत्या थंडीत घशाला कोरड

By admin | Updated: December 22, 2014 00:06 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात शीतलहर असतानाही तब्बल ४८ वाड्या, वस्त्यांतील पावणेदोन लाख ग्रामस्थांना खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात शीतलहर असतानाही तब्बल ४८ वाड्या, वस्त्यांतील पावणेदोन लाख ग्रामस्थांना खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कन्नड, फुलंब्री, सिल्लोड व सोयगाव वगळता उर्वरित पाचही तालुक्यांत टँकर सुरू झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ६४ खाजगी व एक शासकीय, अशा ६५ टँकरद्वारे ४८ गावांतील १ लाख ७१ हजार २९५ ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे ६५ टँकर दररोज १,७१९ किलोमीटरची जा-ये करून १३७ खेपांद्वारे ग्रामस्थांची तहान भागवीत आहेत. आगामी काळात गावांची संख्या १०६४ पर्यंत वाढणार सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता नवीन वर्षात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तहानलेल्या गावांची संख्या १०६४ व वाड्यांची संख्या ६२ पर्यंत वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. त्या गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने २,४५८ योजना तयार ठेवल्या आहेत. या कालावधीत टँकरने पाणीपुरवठा करण्यासह विविध उपाययोजनांसाठी ४५ कोटी ५२ लाख ८७ हजार रुपये खर्च येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यानुसार संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ करायच्या उपाययोजनांचा कृती आराखडाही प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी दिली.