शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

गुरू माऊलींच्या सत्संगाला उसळला जनसागर

By admin | Updated: January 5, 2015 00:37 IST

लातूर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व दिंडोरी प्रणित मार्गाचे पीठाधीश प़पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या सत्संग मेळाव्यास लाखो भाविकांचा

लातूर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व दिंडोरी प्रणित मार्गाचे पीठाधीश प़पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या सत्संग मेळाव्यास लाखो भाविकांचा रविवारी जनसागर उसळला. यामुळे क्रीडा संकुलावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले. अध्यात्मिक विचारांबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत नवीन कृषी धोरण राबविण्याची गरज गुरुमाऊलींनी व्यक्त केली. लातूर येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्या वतीने रविवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित सत्संग मेळाव्यास माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार अ‍ॅड. त्रिंबक भिसे, शिक्षक आ. विक्रम काळे, महापौर अख्तर मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे म्हणाले, मातीचे महत्व ओळखून काळ्या आईचा आदर करा आणि कृषी विभागाशी संबंधित सर्व जणांनी एकत्र येऊन जनजागृती करावी. जेणेकरून आत्महत्या रोखल्या जातील.