शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

मिटरला छेडल तर पळतयं अधिक

By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST

राजेश खराडे , बीड महावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत

राजेश खराडे , बीडमहावितरणच्या वतीने शहरात इन्फ्रारेड (आय.आर.) पद्धतीचे मीटर बसविण्यात आली आहेत. या आधुनिक पद्धतीच्या मीटरशी छेडछाड केल्यास ते दुप्पट गतीने पळत असल्याने वीज चोरीला ‘बे्रक’ लागण्यास मोठी मदत मिळत आहे. पुढीला काळात वीज चोरी पूर्णत: रोखली जाईल, असा आशावाद या निमित्ताने निर्माण आहे. वीज चोरी होत असल्याने महावितरणचा कोट्यावधीचा तोटा होत असल्याचे यावेळी अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने जिल्ह्यात आयआर पद्धतीचे मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीत शहरातील ३६ हजार ग्राहकांपैंकी २८ हजार ग्राहकांना आय.आर मीटर बसिवण्यात आले आहे. पुर्वी इलेक्ट्रानिक पद्धतीचे मीटर बसविण्यात आली होती. त्याच्यासाठी रिमोटचा वापर होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या समोर आल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन इन्फ्रारेड पद्धतीचे मीटर तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे मीटरची रिडींग ही कागदावर न होता रिमोट कंट्रोल द्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना अचुक वीज बिल मिळत आहे. शहरात सर्वत्र मीटर बसिवण्याची मोहिम सुरू असून अद्यापर्यंत २८ हजार ग्राहकांना हे मीटर बसविण्यात आली आहेत. आयआर मीटर हे रिमोटद्वारे हताळले जात असून मीटरमधील रिडींग ही डायरेक्ट मशीनद्वारे घेतली जात असल्याने अचूक अंकाची नोंद होते. आय.आर मीटरचे वैंशिष्ट म्हणजे मीटरची स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केल्यास मीटर अधिक गतीने पळते. परिणामी अतिरीक्त रिडींगची नोंद होत असल्याने याचा फटका हा ग्राहकांनाच होतो.आॅनलाईन तक्रारीचा ग्राहकांना लाभगेल्या एक ते दीड वर्षाखाली ग्राहक वीज बिल चुकीचे आले असल्याच्या तक्रारी लेखी स्वरुपात महावितरण कार्यालयात देत असत. तो अर्ज संबंधित अभियंत्याकडे गेल्यानंतर त्याची चौकशी व्हायची. या क्लिष्ट प्रक्रियेत बराच काळ जायचा. मात्र आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा महावितरणने सुरू केली आहे. ग्राहक चुकीचे वीज बिल आल्यास किंवा इतर तक्रारी असल्यास आॅनलाईन पद्धतीने नोंदू शकत आहेत. त्यामुळे या तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना संबंधितत अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तक्रारीची दखल घेतली नाही तर तीच तक्रार वरिष्ठ अभियंते, उपअभियंते व अधीक्षक यांच्याकडे जात आहे. तसेच त्यांनीही दखल घेतली नाही तर थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने दखल घेण्यात येत आहे. महावितरणच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या तक्रारी निकाली निघत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ग्राहकांची तक्रार संख्या पाच-सहा हजारावरुन अधिक झाली आहे.