शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 10, 2015 00:25 IST

जालना: शहराच्या विविध भागात पालिकेचे नळ आहेत. या नळांची कोणतीच देखभाल नसल्याने पाणी आले की शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होतो.

जालना: शहराच्या विविध भागात पालिकेचे नळ आहेत. या नळांची कोणतीच देखभाल नसल्याने पाणी आले की शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. नळांच्या समस्येसोबतच अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने तेथेही पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरुच असतो. गुरुवारी शहरातील काही भागात सर्वेक्षण केले असता ज्या भागात पाणी आलेले होते. तेथील नळ तसेच जलवाहिनीतून पाण्याची नासाडी सुरु होती. नवीन जालना व जुना जालना भागात मिळून ३० पेक्षा अधिक ठिकाणी शासकीय नळ आहेत. येथून परिसरातील शेकडो नागरिक पाणी भरतात. काही ठिकाणी नळांना तोट्या बसवलेल्या आहेत. तर काही नळांची अवस्था बिकट आहे. पाणी आले की वाया जाते. काही नळांना नागरिकांनी प्लास्टिक पाईप लावून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच शहरातील पालिका नळांची अवस्था भयावह आहे. बहुतांश नळ मोठ्या नाल्यांजवळ असल्याने पाणी प्रदूषित होण्याचा धोका अधिक आहे. तोट्या नसलेल्या नळांना पालिका तोट्या बसविणार होते. याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. काही नळ जमिनीत बुजले आहेत. नळांना पाणी आले की, लक्कड कोट, चमन, भोकरदन नाका, दु:खी नगर, रामनगर, नूतन वसाहत आदी भागात पाणी वाहून जाते. (प्रतिनिधी)