शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

वृद्ध शेतकऱ्यांना ३ हजार रूपये पेन्शन द्या़

By admin | Updated: September 5, 2014 00:57 IST

लातूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला़

लातूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला़ यावेळी मोर्चेकऱ्यांनी ६० वर्षे वयाच्या शेतकऱ्यांना ३ हजार रूपये पेन्शन देण्याची मागणी केली़शेतकरी संकटात असल्यामुळे शासनाने मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, राष्ट्रीय कृषी आयोगावर ५० टक्के शेतकरी प्रतिनिधी घ्यावेत, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़ यावेळी कॉ़ गंगाधर गुणाले, अविनाश पागे, भारत हत्ते, भिमसिंग ठाकूर, विश्वनाथ इंद्राळे, देविदास पाटील, हमजादमियाँ देशमुख, पुठ्ठेवाड गुरुजी, रामराव हंगरगे, अच्युत दळवे, काशिनाथ केंद्रे, विठ्ठल चंदावार आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती़ मराठवाड्यात दुबार पेरणी झाली़ राज्य शासनाने एकाही शेतकऱ्याला मदत केली नाही़ बहुतांश भागातील पिके वाळून गेली़ ग्रामीण भागात अनेक गावात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव कॉ़ राजीव पाटील यांनी यावेळी केला़ शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे़