शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

वर्ष उलटूनही अनुदान मिळेना

By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST

बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता

बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता अनुदानही जाहिर केले होते. मात्र प्रत्यक्षात अनुदान पदरी पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पराकष्ठा केल्या. तरीही जिल्ह्यातील तब्बल २ लाख २८ हजार ४८८ शेतकरी हे अनुदान पासून वंचितच राहिले आहेत.खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. लागवडीपासून पाण्याची कमतरता तर काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा मारा या दुहेरी फटक्यामुळे खरीप हातचा गेला होता. प्रशासनाकडून शेतकऱ्यांविषयी सहानभुती दाखवत अनुदान देण्याचे घोषित केले. त्यानुसार ५० टक्के पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४५०० रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार होती. अनुदान जाहिर झाल्यापासून शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनुदानाच्या रकमेसाठी प्रथम शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅकांमध्ये खाते उघडण्याचे अनिवार्य करण्यात आले.त्याकरिता शेतकऱ्यांना बॅकेच्या दारी खेटे मारावे लागत आहेत. बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना केवळ आश्वासनेच देण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठकीदरम्यान मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने काम चालु असून आठ दिवसांच्या आत अनुदानाचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)एकीकडे उर्वरित शेतकऱ्यांच्या खरीप अनुदानासाठी प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे तर दुसरीकडे मे महिन्याच्या मध्यावधीत बळीराजाला बियाणांसाठी पैशाची गरज आहे. गरजेपोटी शेतकरी बॅकांकडे हेलपाटे मारत आहे. आता खरिपाचे अनुदान मिळाले नाही तर खाजगी सावकाराचा सहारा शेतकऱ्यांना घ्यावा लागेल. म्हणजेच पहिले पाढे पंच्चावंन्न अशा कात्रीत जिल्ह्यातला शेतकरी सापडला आहे.