शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

परतूर तालूक्यात विहिरी फोडण्यावर भर

By admin | Updated: January 18, 2015 00:27 IST

परतूर : परतूर तालुक्यात पाणी पातळी घटल्याने शेतकरी आतापासूनच विहिरी फोडण्यावर भर देत असून, भविष्यात पाणी टंचाईचे संकट उभे राहु नये म्हणून काळजी घेत आहेत.

परतूर : परतूर तालुक्यात पाणी पातळी घटल्याने शेतकरी आतापासूनच विहिरी फोडण्यावर भर देत असून, भविष्यात पाणी टंचाईचे संकट उभे राहु नये म्हणून काळजी घेत आहेत.तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प असल्याने विहिरी, बोअर, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही, जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत बागायती पिके जोपासली. गहू, हरभरा ही पिके विजेचा सामना करीत अहोरात्र जागरण करून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ही पिके हातात पडली तरी, अपुरे पाणी आणि सतत जाणारी वीज यामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे. जानेवारीतच विहिरी, बोअर यांनी तळ गाठला आहे. विहिरीची पाणी पातळी झपाट्याने घटली आहे. त्यामुळे आलेल्या दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी विहिरीत उभे आडवे बोअर घेत आहेत. तसेच विहिरी फोडण्याचे काम हाती घेत आहेत. बोअरला पाणी लागेल की नाही याची शाश्वती नसल्याने विहिरीतील साठवण वाढवण्यासाठी शेतकरी विहिरीची खोली वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. आतापासूनच शेतकरी विहिरी फोडत असल्याने क्रेन, फोडण्यासाठी ट्रॅक्टर, मजूरांची अडचण भासू लागली आहे. (वार्ताहर)