शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला व फळविक्री केंद्र सुरू

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : आदिनाथनगर वसाहत (गारखेडा परिसर) या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकरी मंडळाकडून भाजीपाला व फळविक्री केंद्र उभारून शेतकऱ्यांचा

औरंगाबाद : आदिनाथनगर वसाहत (गारखेडा परिसर) या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकरी मंडळाकडून भाजीपाला व फळविक्री केंद्र उभारून शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट शहरी ग्राहकांपर्यंत जावा, असा संकल्प असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे म्हणाले. केंद्राचे उद्घाटन भाजीपाला पुरवठा प्रकल्पाचे राज्य सल्लागार भगवान कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी भोसले, कृषी विकास अधिकारी कोलते, आत्माचे उपसंचालक शिरडकर, तहसीलदार विजय राऊत यांची उपस्थिती होती. या प्रकल्पांतर्गत शेतकरी मंडळाने पिकविलेला ताजा भाजीपाला व फळे वेगवेगळ्या वसाहतींमध्ये जाऊन विक्री करण्यापेक्षा एकाच ठिकाणी सेंटरवर विक्रीसाठी उपलब्ध ठेवला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी-ग्राहक असाच व्यवसाय वाढीस लागेल. त्यामुळे दलाल नाहीसे होऊन शेतकऱ्यांना योग्य भाव हाती अन् ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा हाच कृषी विभागाचा उद्देश आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिकविलेला भाजीपाला व फळे मिळणार आहेत. शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला थेट मिळणार असल्याने तो स्वस्त दरात व चांगल्या दर्जाचा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.४जय बाबाजी मंडळ, पळशी, हरसिद्धी माता शेतकरी मंडळ, ओहर यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला दररोज उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मॉल्सच्या बाजूलाच हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांना वेगळे मार्केट निर्माण करून दिल्याने शेतकरीही उत्साहाने तयार झाले आहेत. ४नागरी वसाहतीमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट फळे व भाजीपाला पुरवठा प्रकल्प सुरू करावयचा असेल त्यांनी तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे, ‘आत्मा’च्या जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी सहायक शिवानंद आडे यांनी सांगितले.