शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

व्यावसायिक इमारतींमध्ये ऊर्जा बचत आवश्यक!

By admin | Updated: November 27, 2014 01:09 IST

औरंगाबाद : ऊर्जासंवर्धन कायदा २००१ अंतर्गत केंद्र शासनाने व्यावसायिक इमारतींसाठी एनर्जी कन्झर्व्हेशन कोड तयार केला आहे.

 औरंगाबाद : ऊर्जासंवर्धन कायदा २००१ अंतर्गत केंद्र शासनाने व्यावसायिक इमारतींसाठी एनर्जी कन्झर्व्हेशन कोड तयार केला आहे.मोठ्या व्यावसायिक इमारतींसाठी याची लवकरच अंमलबजावणी करावी लागणार आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकारण (महाऊर्जा), औरंगाबाद महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे एकदिवसीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड आणि ग्रीन बिल्डिंग गाईडलाईन्स या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळेस शहरातील वास्तुविशारद, नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी, क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यशाळाचे उद्घाटन महापौर कला ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त प्रकाश महाजन, शहर अभियंता एस.डी. पानझडे, नगररचना सहसंचालक डी.पी. कुलकर्णी, महाऊर्जाचे व्यवस्थापक हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाने ऊर्जासंवर्धन कायदा २००१ नुसार नवीन इमारतींनी सौर, पवन यासारख्या नैसर्गिक स्रोतांपासून ऊर्जानिर्मिती व्यवस्था करणे बंधनकारक केले आहे. एका घरातील मासिक ऊर्जेपैकी जवळपास ४० टक्के ऊर्जा वातानुकूलित यंत्रणेवर खर्च होते. उरलेली ऊर्जा विद्युतीकरण, संगणक, गीझर यासारख्या उपकरणांमध्ये खर्च होते. २००७ मध्ये एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड (ईसीबीसी) निश्चित करण्यात आले. यानुसार ऊर्जा बचतीचे निकष दर्शविणारी तारांकित (रेटिंग) पद्धत विकसित करण्यात आली. कार्यशाळेस आर्किटेक्टस् असोसिएशनचे अध्यक्ष अजय ठाकूर, इंजिनिअर्स असोसिएशनचे सचिव एम.एल. पाटील, क्रेडाईचे सचिव मकरंद लाटकर आदी उपस्थित होते.शहरी भागात १०० किलो वॅट व त्यापेक्षा अधिक वीज खर्च करणाऱ्या व्यावसायिक इमारतींना एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड बंधनकारक करण्यात आले आहे. ४मोठ्या इमारतींनी ऊर्जा बचतीमध्ये हातभार लावल्यास राज्यात १.७ द.ल. युनिट वीज वाचू शकते. महाराष्ट्र शासन ग्रीन बिल्डिंगची लवकरच अंमलबजावणी करणार आहे.