शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

व्यावसायिक इमारतींमध्ये ऊर्जा बचत आवश्यक!

By admin | Updated: November 27, 2014 01:09 IST

औरंगाबाद : ऊर्जासंवर्धन कायदा २००१ अंतर्गत केंद्र शासनाने व्यावसायिक इमारतींसाठी एनर्जी कन्झर्व्हेशन कोड तयार केला आहे.

 औरंगाबाद : ऊर्जासंवर्धन कायदा २००१ अंतर्गत केंद्र शासनाने व्यावसायिक इमारतींसाठी एनर्जी कन्झर्व्हेशन कोड तयार केला आहे.मोठ्या व्यावसायिक इमारतींसाठी याची लवकरच अंमलबजावणी करावी लागणार आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकारण (महाऊर्जा), औरंगाबाद महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे एकदिवसीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड आणि ग्रीन बिल्डिंग गाईडलाईन्स या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळेस शहरातील वास्तुविशारद, नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी, क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यशाळाचे उद्घाटन महापौर कला ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त प्रकाश महाजन, शहर अभियंता एस.डी. पानझडे, नगररचना सहसंचालक डी.पी. कुलकर्णी, महाऊर्जाचे व्यवस्थापक हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाने ऊर्जासंवर्धन कायदा २००१ नुसार नवीन इमारतींनी सौर, पवन यासारख्या नैसर्गिक स्रोतांपासून ऊर्जानिर्मिती व्यवस्था करणे बंधनकारक केले आहे. एका घरातील मासिक ऊर्जेपैकी जवळपास ४० टक्के ऊर्जा वातानुकूलित यंत्रणेवर खर्च होते. उरलेली ऊर्जा विद्युतीकरण, संगणक, गीझर यासारख्या उपकरणांमध्ये खर्च होते. २००७ मध्ये एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड (ईसीबीसी) निश्चित करण्यात आले. यानुसार ऊर्जा बचतीचे निकष दर्शविणारी तारांकित (रेटिंग) पद्धत विकसित करण्यात आली. कार्यशाळेस आर्किटेक्टस् असोसिएशनचे अध्यक्ष अजय ठाकूर, इंजिनिअर्स असोसिएशनचे सचिव एम.एल. पाटील, क्रेडाईचे सचिव मकरंद लाटकर आदी उपस्थित होते.शहरी भागात १०० किलो वॅट व त्यापेक्षा अधिक वीज खर्च करणाऱ्या व्यावसायिक इमारतींना एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड बंधनकारक करण्यात आले आहे. ४मोठ्या इमारतींनी ऊर्जा बचतीमध्ये हातभार लावल्यास राज्यात १.७ द.ल. युनिट वीज वाचू शकते. महाराष्ट्र शासन ग्रीन बिल्डिंगची लवकरच अंमलबजावणी करणार आहे.