शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

ग्रामीण भागात वाढली शेणखताची मागणी

By admin | Updated: May 27, 2014 01:22 IST

बनकिन्होळा : दरवर्षी रासायनिक खताच्या वाढणार्‍या किमती, शेतीची मशागत, बियाणे, औषधी, खुरपणी, वीज बिले, पीक काढणी खर्च वाढत असल्याने शेतजमीन कसणे कठीण झाले आहे.

 बनकिन्होळा : दरवर्षी रासायनिक खताच्या वाढणार्‍या किमती, शेतीची मशागत, बियाणे, औषधी, खुरपणी, वीज बिले, पीक काढणी खर्च वाढत असल्याने शेतजमीन कसणे कठीण झाले आहे. परिसरात शेती मशागतीबरोबरच शेणखत वापरण्यास शेतकरी पसंती दाखवीत आहेत. शेणखत शेतीसाठी सर्वोत्तम असून, शेतीचा पोत शेणखतामुळे सुधारला जाऊन शेणखत किमान दोन वर्षे जमिनीचा पोत टिकवून ठेवत असल्याने शेणखत वापरण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. पूर्वीच्या काळी संपूर्णत: शेणखत वापरले जाई; मात्र काळानुरूप शेती मशागत व उत्पन्नात बदल होत गेला. आजही रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. एकीकडे जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत दुर्मिळ होत चालले आहे. यापूर्वी शेणखत हे प्रतिबैलगाडीवर विक्री होत असे; मात्र बैलगाड्या कालबाह्य झाल्या. सध्या ट्रॅक्टरचा वापर शेतीसाठी वाढल्याने आजघडीस प्रति ट्रॉलीवर दर ठरविला जात आहे. आज जेवढा शेतीला खर्च लावला तेवढेच उत्पन्न वाढते, असे समीकरणच होऊन बसले आहे. या खर्चावर अंकुश कसा लावता येईल, याविषयी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. माझ्याकडे गायी, बैल, बकर्‍या मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे शेणखत मोठ्या प्रमाणात असते. मी माझ्या शेतीमध्ये त्याचा पुरेपूर उपयोग घेतो. त्यामुळे माझी जमीन सुपीक असून, जमिनीचा पोतही चांगला आहे व उत्पन्नही चांगले निघते व अन्नधान्यही चवदार असते. असे अन्य एक शेतकरी परभत फरकाडे यांनी सांगितले. (वार्ताहर) मी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर जास्त करीत नाही. शेणखत शेतीसाठी सर्वोत्तम असून, जमीन ओलावा धरून राहते. मी नांगरणीअगोदर पाच ट्रॉली खत प्रति २५०० रुपये ट्रॉलीने विकत घेऊन मजूर लावून पांगविले व नंतर नांगरणी करून कपाशीसाठी सरी काढली आहे. असे प्रगतिशील शेतकरी मधुकर जाधव यांनी सांगितले.