शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कापूस उत्पादन निम्म्याने घटले!

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

बीड : कापूस उत्पादनात अग्रेसर राहिलेल्या बीडमध्ये यंदा लागवड क्षेत्रही वत्तढले होते; परंतु अत्यल्प पावसाने वाढ खुटली अन् त्याचा परिणाम थेट उत्पदानावर झाला आहे़

बीड : कापूस उत्पादनात अग्रेसर राहिलेल्या बीडमध्ये यंदा लागवड क्षेत्रही वत्तढले होते; परंतु अत्यल्प पावसाने वाढ खुटली अन् त्याचा परिणाम थेट उत्पदानावर झाला आहे़ गतवर्षी ११ लाख ५५ हजार टन इतक्या रुईची निर्मिती झाली होती़ यंदा उत्पादन निम्म्याने घटले असून शेतकऱ्यांचा घोर वाढला आहे़गतवर्षी जिल्ह्यात ४ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती़ यंदा क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले़ एका हेक्टरमध्ये गतवर्षी सरासरी २७५ किलो रुईचे उत्पादन मिळाले होेते़ गतवर्षी सरासरी ११ लाख ५५ हजार टन इतक्या रुईचे उत्पादन झाले होते़ यंदा ५ लाख टन दत्पादन घेणेही कठीण होऊन बसले आहे़ मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी होते;परंतु यंदा अशी अजिबातच स्थिती नाही़ दोन ते तीन वेचण्यांमध्येच कापसाचा झाडा होऊ लागला आहे़ उल्लेखनीय म्हणजे गतवर्षी कापसाला ५ हजारापर्यंत भाव मिळाला होता़ यंदा चार हजार भाव आहे़ खत, औषधी व इतर उत्पादन खर्च गृहित धरला तर कापसाला दिला जाणारा भाव न परवडणाराच आहे़ दुष्काळीस्थितीने उत्पादन तर घटलेच आहे;पण भावातही कापसाने मार खाल्ला आहे़ त्यामुळे कापूस पिकाला दुहेरी दणका बसला आहे़ दरम्यान, विहिरी, बोअरमध्ये पाणी शिल्लक असेल तर पिकांना सोडावे़ त्यामुळे शेवटच्या टप्प्यात थोडा फायदा होऊ शकतो असे जि़प़ चे कृषी विकास अधिकारी डी़ बी़ बिटके यांनी सांगितले़गुणनियंत्रक रामेश्वर चांडक म्हणाले की, कापसासोबतच सोयाबीन, तूर या पिकांनाही फटका बसला़ अपुऱ्या पावसाने आधीच संकटात सापडलेले कापसाचे पीक नंतर किडींमुळे धोक्यात आले़ कीडनियंत्रणासाठी योग्य तो सल्ला शेतकऱ्यांना दिला गेला़ बहुतांश कापूस क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ त्यामुळे केवळ सिंचनाखालील कापूसच तग धरून आहे़