शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

काँग्रेसची आज दुष्काळी परिषद

By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST

औरंगाबाद : दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाने आक्रमक व्हायचे ठरविले असून याचाच एक भाग म्हणून पक्षातर्फे रविवारी सकाळी १० वा. विभागीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

औरंगाबाद : दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाने आक्रमक व्हायचे ठरविले असून याचाच एक भाग म्हणून पक्षातर्फे रविवारी येथील तापडिया कासलीवाल मैदानावर सकाळी १० वा. विभागीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. आ. अब्दुल सत्तार संयोजक असलेल्या या परिषदेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. अशोक चव्हाण, खा. राजीव सातव, पक्षाचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, रजनीताई पाटील, आ. मधुकरराव चव्हाण, आ. अमित देशमुख, आ. बस्वराज पाटील, आ. अमर राजूरकर, आ. सुभाष झांबड, आ. संतोष टारपे, वसंतराव चव्हाण, डी.बी. सावंत, अमिता चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. परिषदेमध्ये मराठवाड्यातील पक्षाचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, जि.प. सदस्य, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित राहतील, असे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांनी कळविले आहे.